फाह्यान शरद ऋतूतील तीन महिने (हीलो – जलालाबाद येथून दक्षिणे कडे पाच मैल दुर आहे) येथे राहिला. त्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांसह दक्षिणेकडे वसलेले बर्फाळ पर्वत पार केले. या डोंगरावर नेहमीच बर्फ असतो. पर्वताच्या उत्तरेकडील भागात इतकी थंडी आहे की माणूस तिथे वितळतो. इथे कोणीही दुसऱ्याशी बोलू शकत नाही. जेव्हा हुएनसंग चा मृत्यु बर्फामध्ये थंडी […]
लेखकांचे जग
जेव्हा सावित्रीबाई बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करतात…
ज्योतिबा आणि सावित्रीबाई या जोडप्याच्या हातून स्त्रियांच्या शिक्षणाचे आणि इतर सामाजिक जागृतीचे जे महान कार्य झाले. त्या मागची मुख्य शक्ती होती सगुणाबाई क्षीरसागर. या दोघांना घडवणाऱ्या या स्त्रीबद्दल थोडे सांगितले तर ते वावगे ठरणार नाही. सगुणाबाई या नात्याने ज्योतिबाच्या मावसबहीण. पण नऊ महिन्यांतच आईविना पोरक्या झालेल्या ज्योतिबाचा त्यांनी जिजाबाईंच्या डोळस मायेने सांभाळ केला. शिक्षणाची आवड […]
दीप दान ही परंपरा केवळ बुद्धिस्टांची आहे
बुद्धिस्ट परंपरेमध्ये दीपदान उत्सवाचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. सखोल अध्ययन केल्यास आपणास ते दिसून येईल. आपणासमोर मी केवळ एक पुरावा या ठिकाणी सादर करतो. बाकी आपण स्वतः अध्ययन करावे आणि ते पुरावे शोधून काढावे हे मी आपल्यावर सोपवतो. इ – तसिंग हा चिनी बौद्ध यात्री याने आपल्या जीवनाची 19 वर्ष खर्च केली ही साधारण बाब […]
समुद्रमंथन ही संकल्पना बुद्धिस्टांची आहे
सम्राट अशोक यांच्या मुद्रेवर एक धम्मदंड आपणास दिसून येईल. बौद्ध भिक्खु आपल्या हातामध्ये वज्र किंवा दंड्याच्या स्वरूपामध्ये आपल्या जवळ ठेवत होते. धम्मदंड हे समुद्रमंथनाचे प्रतीक आहे. त्यामध्ये धम्म दंडाला मेरू पर्वत किंवा मंदार पर्वत च्या स्वरूपात देव आणि असुर नागाच्या मदतीने दुधाच्या समुद्रामध्ये फिरवीत आहे आणि त्यामधून अमृत इलाज करणारी देवता धन्वंतरी आणि इतर रत्न […]
मथुरा बुद्धाची धरती आहे
ब्रिटिश अधिकारी मेजर जनरल कनिंघम यांनी मथुरेची खोदाई जेव्हा केली, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी उत्खननामध्ये कमीत कमी दोन बुद्ध मठ , शिलालेख आणि अनेक मूर्ती सापडल्या होत्या. यावरून तर सिद्ध होतेच की मथुरा ही कृष्णाची नसून बुद्धाची धरती होय. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या या संशोधनाला चौथ्या(सन 399 414ते ):शतकामध्ये चिनी प्रवासी फाह्यांन भारतात आला होता. त्याने नालंदा […]
गौतम बुद्ध यांच्या अगोदर होऊन गेलेल्या बुद्धांचा पुरावा
सप्त बुद्धांच्या टीम पेक्षा छोटी टीम त्रिबुद्धांची आहे. दीपवंस, आणि महाबोधीवंस नुसार ककूसंध बुद्ध , कोणागमन बुद्ध आणि कस्सप बुद्ध लंका गेले होते आणि आणि तेथे त्यांचे बोधी वृक्षांचे रोपण झाले होते. यांनाच त्रीत बुद्ध म्हटल्या जाते. बर्मा च्या अभिलेखामध्ये त्रिबुद्धाचे वर्णन आहे. (द ग्लास पॅलेस क्रोनिकल, अनुवादक मेंग तीन एवं लुईस पृष्ठ.6- 7) फाह्यान […]
4500 वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृती पासूनच बुद्ध धम्माची सुरुवात झाली
ककूसंध हे 25 वे बुद्ध आहेत. ककूसंध बुद्धा च्या गावाची पहिली ऐतिहासिक यात्रा(भेट) सम्राट अशोक याने केली होती. तिथे त्याने स्तूप बनविले आणि स्तंभ सुद्धा उभारला. दुसरी यात्रा फाह्यान(चौथ्या शतकात) याने केली होती. फाह्यान लिहिले आहे की श्रावस्ती नगराच्या बारा योजन अंतरावर ” नपीइ किया ” नावाचे गाव आहे. हेच ककुसंध बुद्धाचे जन्मस्थान होय. तिसरी […]
सिद्धार्थला Super Natural Power मुळे ज्ञान प्राप्त झाले काय ?
सिद्धार्थ गौतमाला Super Natural Power (दैवी शक्तीने) मुळे ज्ञान प्राप्त झाले होते काय ? किंवा तुम्ही म्हणता दैवी शक्ती नाही आहे तर मग गौतम, बुद्ध बनण्या अगोदर जेव्हा पिंपळाच्या वृक्षाखाली समाधी लावून बसले होते, तेव्हा त्यांना प्रकाश कुठून आला होता आणि कोणी त्यांना ज्ञान दिले होते ? यावर प्राध्यापक गंगाधर नाखले यांचे म्हणणे असे आहे की […]
बुद्धिस्ट लोक बुद्धाची पूजा करताना काय मागतात ?
इतर धार्मिक परंपरे प्रमाणे बुद्ध वंदनेमध्ये अर्चना म्हणजेच काहीतरी मागणे ही प्रथा बुद्धिस्टांमध्ये नाही. बौद्ध उपासक /उपासिका विहारांमध्ये काही मागण्यासाठी नाही, तर धम्माचे संघात आचरण करण्याचा पुनरुच्चार करण्यासाठी जातात. पंचशील आणि अन्य प्रतिज्ञांचे पुनरुच्चार मनुष्याच्या मनाला भटकण्यापासून आणि भ्रमित होण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी उपयोगी आहे. बौद्धांची पूजा – वंदनेचे तात्पर्य जीवनाच्या नियमाप्रती जागृत आणि निष्ठावान होने […]
तुम्हाला तथागत गौतम बुद्धांच्या पुर्वजांची माहिती आहे काय ?
या थोडा बुद्धाच्या पूर्वजांचा परिचय करून घेऊया- सुरुवातीला मनुष्य समाज मिळून मिसळून समूहाने एकत्र राहू लागला, तेव्हा आपसी संबंधातून निर्माण होणाऱ्या अडचणीमुळे अनाचार पसरला, तेव्हा लोकांना सामाजिक संबंध सुरळीत चालविण्यासाठी एका योग्य शासकाची गरज भासली. त्यामुळे सर्वांनी मिळून मिसळून एका योग्य व्यक्तीची निवड केली, जो त्यांच्यावर शासन करू शकेल. कारण की तो सर्व संमतीने निवडला […]