बौद्धमय भारत लेखकांचे जग

4500 वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृती पासूनच बुद्ध धम्माची सुरुवात झाली

ककूसंध हे 25 वे बुद्ध आहेत. ककूसंध बुद्धा च्या गावाची पहिली ऐतिहासिक यात्रा(भेट) सम्राट अशोक याने केली होती. तिथे त्याने स्तूप बनविले आणि स्तंभ सुद्धा उभारला. दुसरी यात्रा फाह्यान(चौथ्या शतकात) याने केली होती. फाह्यान लिहिले आहे की श्रावस्ती नगराच्या बारा योजन अंतरावर ” नपीइ किया ” नावाचे गाव आहे. हेच ककुसंध बुद्धाचे जन्मस्थान होय. तिसरी […]

बौद्धमय भारत

भारताच्या राष्ट्रपती भवनाची निर्मिती बुद्धिस्ट गृह वास्तुशास्त्र पद्धतीची

कोलकाता ही ब्रिटिश कंपनीचे तत्कालीन भारतीय साम्राज्याची राजधानी होती. ब्रिटिशांनी कोलकाता येथील राजधानी उचलून 1911 मध्ये दिल्ली येथे आणली. लुटियन हा वास्तुशास्त्राचा तज्ञ होता. त्याने नवी दिल्ली चे निर्माण कार्य करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या नगराचे आधुनिक संस्थापक बेकर याला सुद्धा दिल्ली निर्माण कार्या मध्ये सहभागी करून घेतले होते. नवी दिल्ली मधील महागड्या व्यापारी परिसराचे निर्माण कार्य कनाट […]

बौद्धमय भारत

भगवान बुद्ध यांच्या पूर्वी होऊन गेलेले बुद्ध तुम्हाला माहीत आहे का ?

आज भारत जगातील सर्वात अधिक अनपढ लोकांचा देश बनलेला आहे, परंतु भूतकाळामध्ये भारत असा नव्हता. याउलट या गोष्टीचे आवश्यक तेवढे प्रमाणित पुरावे आहेत की सर्व कालखंडामध्ये भारताच्या विश्वविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जगातील सर्व विद्यार्थी स्पर्धा करीत होते. भारत हा जगातील सर्वात निवासी शिक्षण देणारा विकसित देश होता. असुर जाती (भारतातील सर्व आजचे बहुजन हिंदू) आणि सम्राटांची […]

बौद्धमय भारत

मंदिरावरील कलश हे बुद्ध धम्माचे प्रतीक आहे.

बौद्ध परंपरेमध्ये कुंभ बुद्धत्वाचे प्रतीक असते. अज्ञानी आणि मूर्ख लोकांच्या मनाला अर्धे भरलेल्या कुंभाच्या स्वरूपात दाखविले जाते आणि बुद्ध, बोधिसत्व आणि अहरत यांच्या मनाला पूर्ण कुंभच्या रूपामध्ये दाखविल्या जाते.( सुत्त निपात 721) बोधी प्राप्त करण्यासाठी मनाला अगोदर संसारिक दृष्ट भावनांना रिकामे करावे लागते आणि मग त्यामध्ये बोधीज्ञान भरावे लागते. पूर्ण कुंभ म्हणजेच पूर्ण कलश बुद्धाच्या […]

बौद्धमय भारत

हिरण्यगर्भ विधी हा बुद्धिस्टांचा दीक्षाविधी होय.

हिरण्यगर्भ विधी हा बुद्धिस्टांचा दीक्षाविधी होय. बौद्ध दीक्षा विधीलाच ब्राह्मणांनी उपनयन संस्कार हे नाव देऊन त्या विधीला हिरण्यगर्भ विधी असे म्हटल्या जाऊ लागले. हिरण्यगर्भ हे धर्माचे(धम्माचे)प्रतीक आहे आणि गर्भ याचा अर्थ तथागत गर्भ असा होते, म्हणजेच हिरण्यगर्भ विधी अर्थात तथागत गर्भालाच विकसित करून बुद्धत्व प्राप्तीकडेच अग्रेसर करणे होय. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे की या हिरण्यगर्भ […]

बौद्धमय भारत

सातव्या शतकामध्ये ओरिसा हा पूर्ण बौद्धमय प्रदेश होता.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आत्मचरित्रांमध्ये म्हटलेले आहे की,” जगन्नाथाचे आजचे मंदिर हे पूर्वीचे बुद्ध विहार होय.”(तुमच्या खात्रीसाठी त्यांच्या आत्मचरित्राची फोटोकॉपी खाली देत आहे आपण पाहू शकता.) आजच्या ओरिसा प्रदेशाचे नाव सातव्या शतकामध्ये ‘ उद्र ‘ किंवा ‘ ओद्र ‘ असे होते. याचेच दुसरे नाव ‘ उत्कल ‘सुद्धा आहे. ( पहा महाभारत ,विष्णुपुराण) ही माहिती सातव्या […]

बौद्धमय भारत

बौद्ध स्तूपालाच जगन्नाथाच्या मंदिरामध्ये परिवर्तित केल्या गेले

‘मथुरा आणि बनारस च्या पंचांगानुसार कृष्णाला बुद्धाचा ब्राह्मण अवतार म्हटल्या जात होते. मेजर जनरल अलेक्झांडर कनिंघाम (1814-1893) ब्रिटिश सैन्यामध्ये सैनिक इंजिनियर होते. परंतु सैनिक इंजीनियरिंग च्या क्षेत्रामध्ये त्यांनी काहीही केले नसते, तरी सुद्धा केवळ बौद्ध संस्कृतीच्या शोधासाठी त्यांचे स्थान उच्चकोटीच्या पुरातत्त्विक विभागाच्या तज्ञांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. त्यांनी प्राचीन मिश्र, सिंधू संस्कृती आणि बेबीलोनिया या […]

बौद्धमय भारत

तुम्हाला माहीत आहे का ? महाराष्ट्र मध्ये बौद्ध धम्म कोणी आणला ?

धर्मराज सम्राट अशोक च्या कालखंडा पासूनच महाराष्ट्र हा बौद्ध धर्माचा बालेकिल्ला राहिलेला आहे. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी धर्मराज अशोक सम्राट महारट्ठ (महाराष्ट्र) प्रदेशामध्ये भिक्खु महाधम्मराखत (महादेव) पाठविले होते. धम्मराखत ने महासागराची कथा सांगून पहिल्याच दिवशी 75 हजार लोकांना धम्म अनुयायी बनविले होते आणि त्यापैकी 14 हजार बौद्ध भिक्खु बनले होते. याचे वर्णन प्राचीन बौद्ध ग्रंथ “महावंश […]

बौद्धमय भारत

कुंभमेळा ही बौद्धांची परंपरा आहे !

हेनसांग हा विदेशी प्रवासी बुद्धाच्या शोधात भारतामध्ये ई.स. 629 ते 645 असे एकूण 16 वर्ष त्याने भारतातील परिस्थितीचा अभ्यास केला. तो जेंव्हा कान्यकुब्ज ( कन्नोज) येथे आला. (कनौज खूप दिवस पर्यंत उत्तर भारताची राजधानी राहिलेली आहे.) त्यावेळी हर्षवर्धन राजा राज्य करीत होता. हा राजा बुद्धिस्ट असून शिलादित्य हर्षवर्धन नावाने प्रसिद्ध होता. त्याने संपूर्ण भारतात आदेश […]

बौद्धमय भारत

बोधिसत्त्व म्हणजे काय व कोनाला म्हणावे ?

तथागत गौतम बुद्ध हे बोधिसत्व कसे झाले व त्याना ते पद कसे प्राप्त झाले या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर जी  बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात लिहीतात,  ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ ‘बोधिसत्त्व’ होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले. बोधिसत्त्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्त्व म्हणजे काय?  बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्त्व. बोधिसत्त्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्त्व हा क्रमाने […]